December 2022







      
उल्हासनगर - की माइंड एंड बॉडी वैलनेस सेंटर उल्हासनगर केंद्र द्वारा "साईं श्रद्धा सेवा समिति" समर्थित स्वास्थ जांच शिविर आयोजित किया गया था इस शिविर का करीबन ६० लोगों ने लाभ लिया। शिविर में श्री महेश सुखरामाणी जी (भाजपा नेता एवं पूर्व नगरसेवक), सुंदर डंगवानी (सिंधु यूथ सर्किल के मुख्य ट्रस्टी), परमानंद हिंदुजा (अध्यक्ष सपना सीनियर सीनियर सिटीजन फाउंडेशन), माधवदास रोचलानी (अध्यक्ष साई श्रद्धा सेवा समिति), रमेश आहूजा (शांति धूत), प्रेम भाटिया (स्वामी लीलशाह संगीत सेवा संस्था) दीपक रंगीला (राष्ट्रीय अध्यक्ष JJJSS), परमानंद सिरवानी (ब्रह्मकुमारीज़), एड. मनीष वाधवा (अध्यक्ष आरसी ऑफ सपना गार्डन), विनोद वाधवानी, गुल भाटिया, परसराम हसनी, भगवान चांगलानी, मोतीराम कुकरेजा, प्रीति सिंह, गौरव इसरानी आदी गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।

इस संपन्न हुए स्वास्थ जांच शिविर में डॉ. एल एन गुप्ता (एम.एस. ऑर्थो मुंबई) द्वारा आर्थोपेडिक चेकअप, डॉ. चिराग मुखी (एमडीएस मुंबई) द्वारा डेंटल चेकअप, नेचुरोपैथी हीलिंग विदाउट मेडिसिन, लवीना आहूजा द्वारा (प्राकृतिक चिकित्सक) साथ ही सभी प्रकार के रक्त परीक्षण मेडिलैब द्वारा ५० फीसदी रियायती दरों पर किया गया। यह स्वास्थ जांच शिविर मंगलवार को २७ दिसंबर २०२२ के दिन सुबह १० बजे से दोपहर ३ बजे तक की माइंड एंड बॉडी वेलनेस सेंटर में संपन्न हुई।

इस स्वास्थ जांच शिविर का आयोजन डॉ. केसवानी क्लिनिक के सामने अल्फा मेडिकल के पीछे ठाकुर बंगले के पास गोल मैदान उल्हासनगर-१ में किया गया था।इस स्वास्थ जांच शिविर का आयोजन साई श्रद्धा सेवा समिति के अध्यक्ष प्रकाश चांगलानी के नेतृत्व में किया गया।



 






उल्हासनगर - ऑन लाइन निविदा सूचना दिनांक २१/१२/२०२२ ठाणे जिला मजूर कामगार को-ऑपरेटिव सोसाईटी यूनियन लिमिटेड निदेशक ठाणे जिला मजूर कामगार को-ऑपरेटिव सोसाइटीज यूनियन लिमिटेड के निदेशक ठाणे जिला मजूर कामगार को-ऑपरेटिव सोसाइटीज यूनियन लिमिटेड के १७ करोड़ रुपये के कार्य निविदा को ५ वर्ष के लिए ५ वर्ष के लिए ८८ करोड़ रुपये में रद्द करने की मांग उल्हासनगर नगर आयुक्त को दिए बयान में अब्दुल रशीद पटेल ने की है साथ ही इस मांग को लेकर उल्हासनगर महानगर पालिका मुख्यालय के सामने श्रृंखला  भूख हड़ताल शुरू कर दिया गया है.

 ठाणे जिला श्रम सहकारी संघ लिमिटेड के निदेशक अब्दुल रशीद पटेल ने उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त को दिए अपने ज्ञापन में कहा है कि पत्र दिनांक ३०/११/२०२२ के अनुसार उन्हें सूचित किया गया था कि सरकारी सर्कुलर के अनुसार शहरों में १०० मजदूर सहकारी संस्थाओं और शहरों में पढ़े-लिखे बेरोजगार इंजीनियरों को बिना टेंडर बुलाए १० लाख रुपये का काम दिया जाए। ३० लाख आंतरिक कार्यों में निविदा पद्धति से केवल श्रमिक सहकारी संस्थाओं एवं शिक्षित बेरोजगार अभियंताओं को ही निविदा के माध्यम से करने का अधिकार है, जबकि सरकार ने सर्कुलर में स्पष्ट रूप से कहा है कि उपरोक्त बेरोजगार एवं श्रमिक सहकारी संस्थाओं को दिया जाएगा। शहरों को हमने इस शहर में छोटे बड़े ठेकेदारों से बाहर कर दिया है और सिर्फ ऑनलाइन ८८ करोड़ ५ साल के लिए विज्ञापन के रूप में १७ करोड़ रुपए सालाना यह उचित नहीं है ऐसा अब्दुल रशीद पटेल ने ज्ञापन में कहा है।


यह टेंडर (निविदा) नही लिया जाए इस लिए हमने पूर्व में महाराष्ट्र राज्य सरकार का दिनांक  ३०/११/२०२२ के आदेश को ठुकराकर पत्र जारी कर ऑनलाइन टेंडर किया था।  इसके खिलाफ हमने शहर में श्रमिक सहकारी संस्था के प्रतिनिधि होने के साथ-साथ सुरक्षित रोजगार अभियंताओं साथ मिलाकर दिनांक २६/१२/२०२२ से शृंखला भूख हड़ताल शुरू की है। हमें ऑनलाईन निविदा रद्द करनी चाहिए और सरकार के आदेश के अनुसार हमने हमारी मांग को लेकर श्रृंखला भूख हड़ताल शुरू किया है। इस टेंडर निरस्त होने तक हमारी श्रृंखला भूख हड़ताल जारी रहेगी।  ऐसी चेतावनी अब्दुल रशीद पटेल ने पालिका आयुक्त को दिए ज्ञापन में दी है।






 

उल्हासनगर:

कल्याण-मुरबाड मार्ग पर और म्हारलगांव के सामने बना उल्हासनगर नगर पालिका का २०० बिस्तरों वाला अस्पताल वर्तमान में बंद अवस्था में है. जनप्रतिनिधियों सहित  विधायक, सांसद, नेता,  सोचे, आज डेढ़-दो साल हो गए कि उल्हासनगर नगरपालिका ने कल्याण-मुरबाड मार्ग के बगल में और म्हारल के प्रवेश द्वार के सामने लगभग २०० बिस्तरों वाला एक सर्वसुविधायुक्त अस्पताल बनाया। कल्याण अस्पताल मुरबाड हाईवे पर होने के कारण यहां इलाज के लिए आने की विशेष सुविधा है, इसके अलावा यह अस्पताल म्हारल, वरप, काम्बागांव की बढ़ती आबादी के अलावा कोरोना की चौथी लहर के संकट के लिए भी बहुत उपयोगी होगा. वर्तमान में देश व प्रदेश को प्रभावित कर रहे मुंबई, पुणे जैसे पड़ोसी शहरों में कोरोना के एक्टिव मरीज मिल रहे हैं, कोरोना ऑमिक्रॉन बीएफ ७ वैरिएंट तेजी से फैल रहा है. इसलिए पिछले कोरोना काल के अनुभव को देखते हुए यह आवश्यक है कि हमारे अस्पतालों में दवाओं का पर्याप्त स्टॉक हो, इस चौथी लहर का प्रभावी ढंग से मुकाबला करने के लिए सभी आवश्यक कर्मचारियों से लैस हों, लेकिन २०० बिस्तरों वाला यह अस्पताल वर्तमान में बंद स्थिति में है। इसलिए सत्ता पक्ष और विपक्ष को इस पर ध्यान देना चाहिए और देखना चाहिए कि इसे कैसे शुरू किया जा सकता है।





उल्हासनगर:

उल्हादनगर शहर की सबसे प्रख्यात व पुरानी संस्था जय झूलेलाल संघर्ष सेवा समिति के चेयरमैन भाऊ लिलाराम साहेब जी का जन्म उत्सव बड़े उत्साह और धामधूम से झूलेलाल मंदिर उल्हासनार २ मे मनाया गया। जय झूलेलाल संघर्ष सेवा समिति की टीम के राष्ट्रीय अध्यक्ष दीपक रंगीला, रमेश आहूजा, कपिल ताराचंदानी, किशोर साजनानी, प्रकाश चांगलानी, अमर पबन, हरेश मंगतानी, हरेश झांगयानी, विजय पृथियानी, शंकर तलरेजा, अशोक झाला, दीपक निहालानी, बंटी दुलानी, अनिल हिंदुजा,व अन्य साथी मौजूद रहे। सभी सदस्यों ने भाऊ लिलाराम साहेब को बधाईया दी और झूलेलाल साई का आशीर्वाद लिया।










कल्याण ग्रामीण:

स्टेट हाईवे नंबर ६२ से म्हारलगांव से पांचवा मैल तक कल्याण मुरबाड रोड के गड्ढे, रुका हुआ पानी, दुर्घटनाओं से त्रस्त म्हारलगांव, वरपगांव, काम्बागांव के स्थानीय गांवों रविवासियों ने गड्ढे, ट्रैफिक जाम से त्रस्त होकर अब १६ दिसम्बर को राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण के खिलाफ सुबह १० बजे से चक्काजाम का आह्वान किया गया है,म्हारल वरप काम्बा रोड पर कीचड़, कारों के फिसलने से, कल्याण मुरबाड हाईवे पर स्थानीय निवासी व अन्य वाहनचालक सड़क पर गड्ढों और धूल के कारण परेशान हैं. इस जगह पर बड़े-बड़े गड्ढे होने के कारण कई बार गंभीर हादसे भी हो चुके हैं, ग्रामीण व आदिवासी महिलाओं को उल्हासनगर सेंट्रल अस्पताल व कलवा के श्री छत्रपति शिवाजी महाराज अस्पताल में प्रसव कराने जाने के लिए ले जाना पड़ता है, गांव के लोगों की मांग है कि पीडब्ल्यूडी प्रशासन इस मामले पर ध्यान दे और जल्द से जल्द नई सड़कों का निर्माण करे।

 



 

उल्हासनगर—


उल्हासनगर महापालिकेची उल्हासनगर - ५ मध्ये गेल्या ४० ते ४५ वर्षा पासून शाळा क्रमांक १९ व २२ ही शाळा आहे व या शाळेच्या समोर शाळेच्या मालकीच एक मोठं मैदान आहे.या शाळेला लागूनच बी.जी. टिळक ही शाळा सुद्धा आहे.परंतु या शाळेला मैदान नाही.बी.जी.टिळक शाळेची मागची बाजू ही शाळा क्रमांक १९/२२ च्या मैदानाला लागूनच असल्याने शाळा प्रशासनाने काही वर्षापूर्वी अगोदर आपली भिंत तोडून या मैदानाच्या बाजूने एक छोटा रस्ता तयार केला व काही वर्षापूर्वी या रस्त्याला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने हरकत घेतली होती तर तेव्हा शाळा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपाचा आहे.परंतु कालांतराने बी.जी.टिळक शाळेच्या प्रशासनाने या मैदानाचे खोटे कागदपत्रे तयार करून हया मैदानाच्या जगेवर स्वतःच्या नावाने सनद काढल्याची माहिती समोर येत आहे.उल्हासनगर शहरात सरकारी भूखंडाचे खोटे कागदपत्र तयार करून सनद प्राप्त करने काही नवीन नाही.आपले कार्यालय व आपले अधिकारी कागदपत्राची शहाणीशा न करता किंवा जागेची प्रत्यक्ष पाहणी न करताच सनद देतात ही गंभीर बाब आहे असा आरोप शहर अध्यक्ष बंडू देशमुख व जिल्हा सचिव संजय घुगे यांनी केला आहे.खोट्या कागदपत्राच्या आधारे देण्यात आलेली ही सनद रद्द करून महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गोर-गरीब विद्यार्थ्यांना त्यांचं मैदान परत कराव अशी मागणी शहर अध्यक्ष बंडू देशमुख व मनविसेचे जिल्हा संघटक मनोज शेलार यांनी उपविभागिय अधिकारी जयराज कारभारी व भू-मापन अधिकारी राठोड यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे.यावेळी जिल्हा सचिव संजय घुगे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख,मानविसेचे जिल्हा संघटक मनोज शेलार, मा. सचिव तन्मेश देशमुख विभाग अध्यक्ष सुहास बनसोडे उपस्थित होते.










 

"उल्हासनगर शहरात विक्रीसाठी रस्त्यांवर उभ्या केलेल्या आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या चार चाकी वाहनांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा,तसेच अवजड आणि ओव्हरलोड  पद्धतीने शहरात सुरू असलेली बेकायदेशीर,अति-धोकादायक वाहतूक थांबवा आणि संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करा" अश्या आशयाचे निवेदन आठवडाभरापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने  उल्हासनगर शहर वाहतूक शाखा आणि कल्याण येथील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात देण्यात आलेले होते तसेच कारवाई न झाल्यास आंदोलनाचा ईशारा ही देण्यात आलेला असल्याने उल्हासनगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय गायकवाड यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना या विषयावर चर्चेसाठी बोलविल्यानंतर वाहतुकीला अडथळा करणाऱ्या आणि विक्रीसाठी रस्त्यांवर उभ्या केलेल्या चार चाकी वाहनांवर  तसेच अवजड आणि ओव्हरलोड  पद्धतीने शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर,जीव-घेण्या,अति-धोकादायक वाहतूकीवर आणि संबंधितांवर उल्हासनगर वाहतूक शाखा आणि उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून लवकरच संयुक्तपणे कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगून उल्हासनगर महानगर पालिकेच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना ही सोबत घेऊन कडक कारवाई केली जाणार असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक श्री विजय गायकवाड यांनी नमूद केले.

  

     यावेळी मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख,वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात,विभाग अध्यक्ष कैलाश वाघ,बादशहा शेख,उप-शहर अध्यक्ष राहुल वाकेकर,अमित फुंदे,जगदिश माने,हबीब शेख,साजिद शेख तसेच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 





अहमदनगर:

          अहमदनगर शहर के पास शेंडी गांव की समाजसेविका प्रयागा प्रकाश लोंढे पिछले बीस वर्षों से आंगनबाड़ी शिक्षिका के रूप में कार्यरत हैं। वे आंगनबाड़ी की मांगों को लेकर होने वाले आंदोलन में बहुत शामिल थीं। साथ ही,साथ महिलाओं को सशक्त बनाने और अन्य समस्याओं को हल करने के लिए हमेशा तैयार रहती हैं। कोरोना काल में भी उन्होंने मास्क बनाने के उद्योगों में १०० महिलाओं को रोजगार प्राप्त किया। जल शिवर योजना मे पानी फाउंडेशन के तहत गतिविधियों में शामिल थे। वह प्रांजलि महिला बचत गट समूह की प्रमुख हैं। इस समूह में १०० से अधिक महिलाएं शामिल हैं और बचत गट के माध्यम से उन्होंने कई महिलाओं की समस्याओं का समाधान किया है। प्रयागा लोंढे ने गांव के सर्वांगीण विकास के लिए एक अहम कदम उठाया है। कल चुनावी आखाडे का नारियल फोड़ कर ग्राम विकास अघाड़ी पैनल का उद्घाटन किया गया। इस मौके पर गांव के सैकड़ों महिलाओं, युवकों व पुरुषों ने बाइक रैली निकालकर जमकर ताकत दिखाई।गांव का विकास करना है तो गांव की ग्राम पंचायत का चुनाव लड़ना बहुत जरूरी है।इसलिए गांव की ग्राम पंचायत का चुनाव लड़ना बहुत जरूरी है. उन्होंने मीडिया को बताया कि वे ग्राम विकास अघाड़ी पैनल की ओर से सरपंच पद का चुनाव लड़ेंगे और गाव का विकास करेंगे।

 



उल्हासनगर - उल्हासनगर मराठी पत्रकार संघाचा अध्यक्षपदी संजय राजगुरू यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

उल्हासनगर मराठी पत्रकार संघाच्या बैठकीत सर्वसंमतीने संजय राजगुरु यांची निवड करण्यात आली आहे , जवळपास २२ वर्षांचा पत्रकारितेचा दिर्घ अनुभव असलेले राजगुरू यांचे सामाजिक क्षेत्रात देखील मोठे योगदान आहे. संघाचे मावळते अध्यक्ष प्रमोद दळवी यांच्या हातून राजगुरु यांनी पदभार स्वीकारला, सुरेश चौहान यांची कार्याध्यक्षपदी तर सचिव पदी शिवाजी वाघ, आणि नंदकुमार चव्हाण (कोषाध्यक्ष) पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

यावेळी माजी अध्यक्ष रविन्द्र धांडे, पत्रकार नवनीत बऱ्हाटे, प्रमोद दलवी, दिनेश गोगी, प्रफुल्ल केदारे, गुलाब पवार, धर्मेंद्र दुबे , शिवाजी वाघ, सुनील इंगले, आकाश शहाणे, सोनु शिंदे, प्रकाश सोनावणे, महेश रोकड़े, आर.एस.वर्मा, स्वप्निल पाटिल, साम घोडगे आदी पत्रकार उपस्थित होते.


 

उल्हासनगर - उल्हासनगर महानगरपालिका समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमा अंतर्गत सर्व दिव्यांग मुला-मुलींकरिता लवकरच थेरपी सेंटरची स्थापना उल्हासनगर क्षेत्रात होणार असल्याची माहिती समग्र शिक्षा अभियान प्रमुख संगीता लहाने यांनी दिली. 

उल्हासनगर महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अजिज शेख यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी आढावा बैठक होणार असल्याची माहिती समग्र शिक्षा अभियान प्रमुख संगीता लहाने यांनी दिली. सदर स्थापनेबाबत चर्चा करण्याकरिता आयएएस ऑफिसर सुरजीत रॉय हे दिल्लीवरून उल्हासनगर महानगरपालिकेत आगामी ८ डिसेंबर २०२२ रोजी उल्हासनगर शहरात येणार आहेत. सदरचे नियोजन वेदांत कॉलेज येथील प्राचार्य श्रीमती संगीता कोहली मॅडम यांनी केले आहे. पालिकेचे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांनी मतिमंद विद्यार्थी वेदांत कॉलेज शाळेतील मतिमंद विद्यार्थ्यांची भेट घेतली असता सदर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या समस्या जाणून घेतल्या व याबाबत आपण लवकरात लवकर थेरपी सेंटर व इतर सुविधा करिता प्रयत्न करू असे आश्वासन दिले. दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता ऑटीसम सेंटर, लर्निंग डिसिबिलिटी सेंटर, गार्डन, एम पी आर टी सी सेंटर इतर उपक्रम घेण्याबाबत समग्र शिक्षा विभागाने याबाबत सतत पाठपुरावा करण्यात लवकरच यश संपादन होणार आहे. एम पी आर टी सी ट्रेनिंग सेंटर करिता मनपा शाळा क्रमांक २० येथे जागा उपलब्ध करून मिळाली आहे यामध्ये तीन मजली बिल्डिंग लवकरच उभारण्यात येणार आहे. यामध्ये आदरणीय अतिरिक्त आयुक्त श्री जमीर लेंगरेकर यांनी मौलाचे सहकार्य केले आहे.

       


 

कल्याण:


                    स्वर्गीय रोहित भाई भोईर प्रतिष्ठान आयोजित स्व.अनिकेत पाटील, स्व.सागर ताम्हणे आणि स्व. रोहित भाई भोईर स्मृती चषक २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. १डिसेंबर ते ४ डिसेंबर पर्यंत असे चार दिवस क्रिकेटचा महासंग्राम वरप येथील सीमा रिसॉर्ट ग्राउंड मध्ये  मोठया उत्साहात पार पडला.या स्पर्धेमध्ये ३२ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धे चे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले नितेश इलेव्हन जय हनुमान संघ वरप आणि द्वितीय क्रमांकाचे स्व. अनिकेत पाटील पुरस्कृत सुरई संघ, तसेच तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला नायरा महेश भोईर पुरस्कृत वाडेकर संघ,यावेळी क्रिकेट संघांना सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम प्रथम क्रमांकास ५० हजार,द्वितीय क्रमांकास २५ हजार, तृतीय क्रमांक ११हजार, आणि स्पर्धे मधील सर्वोत्कृष्ट खेळाडूला स्पोर्ट सायकल देण्यात आली. तसेच स्पर्धेला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वी  कल्याण येथे गॅस लिकेज स्पोटा मध्ये सहा जणांचा जीव वाचवणारे कर्तव्यदक्ष पोलीस दीपक घरत यांचा सन्मान करण्यात आला.तसेच किल्ले स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या, दिलीप प्रवीण भोईर, शिवसंगडी ग्रुप, संयुक्त गट, या स्पर्धकांना बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आणि स्व.रोहित भाई भोईर प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार बांधवांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

 



उल्हासनगर:


मुंबई विश्वविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग और एनएसएस विभाग, एसएसटी कॉलेज ऑफ आर्ट्स एंड कॉमर्स,उल्हासनगर-४ इनके सहयोग से २७ नवंबर से १ दिसंबर 2022 तक ठाणे जिला जोन २ के लिए ५ दिवसीय "नेतृत्व प्रशिक्षण शिविर" का आयोजन किया गया। इस शिविर में एन एस एस स्वयंसेवकों की प्रतिभा को विकसित करने के लिए विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया।  इसमें सेमिनार, व्याख्यान, नुक्कड़ नाटक प्रशिक्षण, योग प्रशिक्षण, आत्मरक्षा, विभिन्न खेल, सांस्कृतिक कार्यक्रम जैसे कई कार्यक्रम शामिल थे। इस शिविर में ठाणे जोन २ के ५८ स्वयंसेवकों ने भाग लिया। शिविर का समापन एसएसटी कॉलेज के संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी, श्री.मिलिंद धारवाड़कर (पत्रकार, समन्वयक महाराष्ट्र आईटी सेल) डॉ.  विजय कुकरेजा योग एवं प्राकृतिक चिकित्सा संस्थान के संस्थापक, डॉ. सारिका कुकरेजा, योग प्रशिक्षक और एनएसएस ठाणे जिला के समन्वयक व एसएसटी कॉलेज की उप प्राचार्य श्री. जीवन विचारे इनकी उपस्थिती मे हुआ।

  इस अवसर पर बोलते हुए, श्री जीवन विचारे ने राष्ट्रीय सेवा योजना विभाग, मुंबई विश्वविद्यालय और एसएसटी कॉलेज, उल्हासनगर को शिविर के आयोजन में उनके बहुमूल्य सहयोग के लिए विशेष धन्यवाद दिया।  साथ ही श्री मिलिंद धारवाड़कर ने स्वयंसेवकों में नेतृत्व के गुण विकसित करने के लिए कुछ महत्वपूर्ण सुझाव दिए।  डॉ विजय कुकरेजा ने समाज में प्रत्येक व्यक्ति को सशक्त बनाने के लिए योगाभ्यास का महत्व बताया । समापन सत्र का संचालन कार्यक्रम अधिकारी मयूर माथुर ने किया।






 






उल्हासनगर - उल्हासनगर महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजना विभागाच्या वतीने जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला.

आज ३ डिसेंबर २०२२ रोजी जागतिक अपंग दिननिमित्त उल्हासनगर महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजना विभागाच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी उपस्थित होते.

यावेळी उल्हासनगर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, दिव्यांग कल्याणकरी योजना विभागाच्या प्रमुख अलका पवार, सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अचुत सासे, विधी विभागाचे विधी अधिकारी राजा बुलानी तसेच अपंग कल्याण महासंघाचे अध्यक्ष राजन साळवे, आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी दिव्याग व्यक्तींना आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते भेट वस्तू  देण्यात आल्या.

 



उल्हासनगर:


उल्हासनगर यूँ तो कई तरह के व्यापार के लिये प्रसिद्ध हैं चाहे मैनुफैक्चरिंग का क्षेत्र हो या नए-नए तरह के प्रोडक्ट का ,  नई सोच के साथ आया हैं आर.के.लेबल जिसे अंजाम दिया हैं रिया कुकरेजा ने एक शोरूम के माध्यम से बांद्रा के कॉलेज से शिक्षा लेकर न्यूयॉर्क में ट्रेनिंग लेकर छोटी सी उम्र में नये सपनों व जज़्बे के साथ उल्हासनगर से एक शोरूम की शुरुआत की हैं जिसका उद्धघाटन के मौके पर कई नामचीन हस्तियों ने उपस्थिति दर्ज की जिनमें विधायक कुमार आयलानी , पूर्व विधायक पप्पू कालाणी उल्हासनगर व्यापारी एसोसिएशन अध्यक्ष जगदीश तेजवानी राजन चंद्रवंशी कुलदीप आयलसिंघानी , ठाकुर चांदवानी सहित कई पूर्व नगरसेवक व फ़ैशन के कद्रदान व गणमान्य उपस्थित रहे।फ़ैशन डिज़ाईनर रिया कुकरेजा के RKL उल्हासनगर में आकर नये फ़ैशन का बेहतर अनुभव पा सकते हैं।

 





उल्हासनगर शहराच्या हद्दीत ठरवून दिलेल्या वेळेतच अवजड वाहनांनी वाहतूक करणे बंधनकारक असतांना,सर्वच नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून अवजड आणि ओव्हरलोड पद्धतीने शहरातील रस्त्यांवर अशी बेकायदेशीर आणि धोकादायक वाहतूक सुरू असल्याने,तसेच शहरातील रहदारीच्या वेळेस या अवजड आणि ओव्हरलोड वाहनांनी बेकायदेशीरपणे शहरात प्रवेश करून याच वाहनांनी अनेकांना चिरडले आहे,याच ओव्हरलोड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळन झालेली आहे,शिवाय वाहतूकीचा ही खोळंबा होत आहे.

   वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर विषयावर लक्ष केंद्रित करून कायदा मोडणाऱ्या आणि ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर तसेच रस्त्यांच्या दुतर्फा विक्री करण्यासाठी उभ्या असलेल्या आणि वाहतुकीला अडथळा करणाऱ्या जुन्या गाड्यांवर ही तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले.

  तसेच आठवड्याभरात या महत्वपूर्ण विषयावर उल्हासनगर शहर वाहतूक शाखेकडून कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या शहर शाखेच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष श्री काळू थोरात यांनी दिलेला आहे.

    यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम,उप-जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे,शहर संघटक मैनुद्दीन शेख,वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष वैभव कुलकर्णी,विभाग अध्यक्ष कैलास वाघ,बादशहा शेख,विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे,विभाग अध्यक्ष मधुकर बागुल,वाहतूक सेनेचे उप शहर अध्यक्ष राहुल वाकेकर,विभाग अध्यक्ष महेश साबळे,शाखा अध्यक्ष संजय नार्वेकर,रवी बागुल,नरेश गायकवाड तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.




MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget