जेष्ठनागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मानले आभार.

 







उल्हासनगर:


मिनाताई ठाकरे ( लालचक्की ) चौकातील जेष्ठनागरिक कट्यावर रात्रीचा खुप अंधार होतहोता.व याचा त्रास या ठिकाणी बसणाऱ्या जेष्ठ नागरिकांना होत होता.या जेष्ठनागरिकांच्या मागणी नुसार पाठपुरावा करून आज या ठिकाणी ३ पोल बसवण्यात आले. या नागरिकांच्या अजूनही काही मागण्या आहेत त्याही लवकरच पूर्ण केल्या जातील असे आश्वसन शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिले आहे..या साठी विभाग अध्यक्ष सागर चौहान,मनविसे तन्मेष देशमुख यांनी खुप मेहनत घेतली.









Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget